नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष...
मुंबई: नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. एक सन्माननीय सदस्य, मंत्री आपल्याच भूमिकेच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतात का,...
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली...
“उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या थोड्या थोडक्या नव्हे तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत ते शिंदे गटात सामील...
नागपूर : भावनिक होऊन गोविंदांना आरक्षण देण्यासारखे निर्णय घ्यायचे नसतात. मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि केली घोषणा हे योग्य नाही....
जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करत शिंदे सरकारने एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला होता...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Announcement) यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची भूमिका विधानसभेत मांडली आणि तशी घोषणाही केली. ही घोषणा केल्यानंतर याला विविध स्तरातून विरोध सुरू झाला....
मुंबईः राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of state assembly) सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास,...
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं आश्वासन कधीच...