मुंबई : दिल्ली येथे पार पडलेल्या निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पंतप्रधानांकडे १८ हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांना...
राज्यात नवं सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडेना. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Devendra Fadnavis Delhi Tour) यांच्या पाच ते सहा दिल्ली वाऱ्या झाल्या....
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि उशिरापर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती...
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, या वादावर कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसून आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी ही येत्या सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला होणार...
राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळावा यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री...
राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. राज्यातील सत्तासंघर्षावरील आजचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असं सरन्यायाधीश एन...
शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होत आहे. या सुनावणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल तर शिंदे गटाची बाजू हरीश साळवे...
पुणे : पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोघेही आज पुण्यात आहेत. (CM Eknath Shinde and Aaditya Thackeray in Pune) विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या...
सावंतवाडी : बंडखोर आमदार कारणं एवढी द्यायला लागले आहेत की उद्या सांगतील, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) निळा शर्ट घालतात, म्हणून आम्ही शिवसेना सोडली, असा जबरदस्त टोला आदित्य ठाकरेंनी लगावला....