राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
नागपूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, (DCM Devendra Fadnavis on border issue) अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री...
मुंबई: सध्या राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले, (Karnataka CM on villages in Maharashtra Sangli district) असं...
खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) तुरुंगातून बाहेर आल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट (Shinde group vs Thackeray group) यांच्यामधील राजकारण पुन्हा चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू...
बुलढाणा : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar joins Shinde group) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी तीन खासदार...
मुंबई: वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. राज्यपाल कोश्यारी...
तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात, पहात असतात. लक्षात ठेवत असतात. काहीजण सहज बोललो म्हणत...
गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (CM Eknath...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Sharad Pawar called CM...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 24 तासात...