TOD Marathi

राजकारण

पंडित प्रल्हाद कांबळेंची राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईच्या प्रदेश कार्यालात बैठक पार पडली. यावेळी च्या प्रमुख उपस्थितीत श्री. पंडित...

Read More

अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतून निलंबन

सध्या विरोधक चांगलेच भडकलेले दिसत आहेत. याचं कारण ठरतयं ते म्हणजे लोकसभेतून खासदारांचं होत असलेले निलंबन. आज पुन्हा एकदा लोकसभेत 49 खासदारांच निलंबन केल आहे. कालपर्यंत 92 अशी निलंबित...

Read More

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता!

सध्या नवाब मलिक यांची चर्चा होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी जेलमधून जामिनावर सुटलेले नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार याची अनेकांनी प्रतिक्षा होती.याचं उत्तर कालच्या सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात मिळालं....

Read More

“हा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. “आव्हाडांचा अजित पवारांना खोचक टिका

अजित गट बाहेर पडल्यानंतर त्यांच्यामध्ये टिकाटिप्पणी सुरुच आहे. सुरुवातीच्या काळात शरद पवार यांच्याविरोधात सौम्य भूमिका घेतली जात होती. मात्र अजित पवार गटाच्या सभेत अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत आव्हाडांवर...

Read More
भगवान शंकराच्या त्रिशुळाचा अपमान करू नका. त्याची तीन टोके कुठे बोचतील

दम असेल तर…’, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला थेट इशारा!

तीन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर इंडिया आघाडीची तातडीनं बैठक होतीये. उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. पण तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विजयावरून मोदी सरकारवर...

Read More

निकालानंतर इंडिया आघाडीमध्ये बिघाडी? राऊतांच्या विधानाने चर्चेला उधाण

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन राज्यात पराभव पत्करावा लागल्याने सध्या नाराजी आहे. या निकांलामुळे भाजपने इंडिया आघाडीला लक्ष्य केलं. निकांलावर अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच शिवसेने उबाठा गटाने नेते...

Read More

“येत्या निवडणुकीत काँग्रेसचं नावही राहणार नाही: एकनाथ शिंदे

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा.. चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. आणि चार पैकी तीन राज्यांचा कल भाजपकडे असल्याचं पाहायला मिळालं. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचं कमळ फुललं...

Read More

“तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय झाला कारण…” तेलगंणातील निकालावर अजित पवारांचं विश्लेषण

पाच विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसने 64 जागा जिंकत विजय प्रस्थापित केला आहे. तर केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला 40 जागांवर समाधान मानावं लागत. त्यानंतर अनेक...

Read More

राजेश टोपेंच्या गाडीवर हल्ला, कारण काय?

काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जालनामध्ये हा प्रकार घडला.जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. यादरम्यानच हा हल्ला घडला. अज्ञातांनी कारच्या...

Read More

नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची मागणी का केली?

सध्या ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे. अशातच यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलं आहे ज्याची चर्चा सुरु असून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे....

Read More