TOD Marathi

Narendra Modi

भाजप मंत्र्याचं ठाकरेंना आवाहन; म्हणाले…

मुंबई | मी खुलेआम काँग्रेसबरोबर गेलो होतो. तुमच्यासारखं अर्धा रात्री लपून-छपून बैठका घेतल्या नव्हत्या. आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केलं? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव...

Read More

“इतकं क्रूर सरकार आणि राजकारण…”, राऊतांची सरकारवर पुन्हा आगपाखड

मुंबई | गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारप्रकरणावरून देशातील विरोधक एकवटले आहेत. विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ने या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि...

Read More

“मी ऐकलंय की लाल डायरीत काँग्रेसचे….”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका

राजस्थान | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी...

Read More

तुम्ही कसले विश्वगुरू? पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना ; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई | गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी...

Read More

पंतप्रधान मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत

मुंबई | गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते. विरोधकांच्या आघाडीला...

Read More
राज्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं

उद्धव ठाकरेंसाठी अनेकदा प्रोटोकॉल तोडले; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. एक टर्म यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या युतीचं २०१९ च्या निवडणुकीनंतर बिनसलं आणि युती तुटली. भाजपशी...

Read More
शिखर बँकेबाबतच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीवर ७०,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, शरद पवार म्हणाले…

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे...

Read More
म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला

“…म्हणून चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला”, नाना पटोलेंचा टोला; म्हणाले…

मुंबई | बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. या पक्षामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी...

Read More

लोकांचा भाजप सरकारवरून विश्वास उडालाय; भाजप आमदारांनीच व्यक्त केली खंत!

नवी दिल्ली | मणिपूरमध्ये भाजपचे सरकार बहुमतात आहे. दीड महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला हिंसाचार रोखण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मैतेई समाजाचे नऊ आमदार त्यातही भाजपचे आठ...

Read More

’20 जून’ हा जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करावा; संजय राऊतांची मागणी

मुंबई | शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून 20 जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात गद्दारी...

Read More