नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी व्यक्त केलं आहे. सुरक्षा परिषदेत आणखी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे. विशेषतः...
गुजरात विधानसभा निकालामध्ये (Gujarat Assembly Result) भाजपाचा जबरदस्त विजय झाला आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. दरम्यान, गुजरातमधील भाजपाच्या या दणदणीत विजयानंतर केंद्रीय...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 11 डिसेंबरला नागपुरात समृद्धी महामार्गासह (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg Maharashtra) मेट्रो फेज-1 च्या मार्गांचे उद्घाटन करणार आहे. त्यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क ते...
मुंबई आणि नागपूर या दोन मेट्रो शहराला एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे (Samruddhi Highway connecting Mumbai and Nagpura or two metro cities...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) कधी काय बोलतील याचा नेम नाही. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल महोदयांनी महाराजांची तुलना थेट नितीन गडकरींसोबत...
वाशिम: नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन देशातील तरुणांनी देऊन त्यांची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली, नोक-या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने...
मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) नक्कल करणे, राष्ट्रपतींचं नाव घेऊन खिल्ली उडवणारं भाष्य करणे...
नवी दिल्ली: मोठया प्रतीक्षेनंतर देशात 5-जी सेवा (5-G service) सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5-जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये करणार आहेत. पहिल्या टप्प्यात...
पुणे : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) पुणे (Pune) आणि बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असल्याचा चर्चा आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील...
मुंबई : तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्ते (Cheetah) परतले आहेत. आफ्रिकेमधील नामीबियावरून (Namibia Africa) आठ चित्ते शनिवारी भारतात आणण्यात आले. शनिवारी १७ सप्टेंबरला नामीबियावरून ८ चित्यांची पहिली बॅच भारतात...