TOD Marathi

राजकारण

दिल्लीतून केलं राज्यपालांना पाचारण, काय असणार कारण ?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari)  दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलेलं आहे, अशी चर्चा...

Read More

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती

नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बिहार दौऱ्यापासून सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर...

Read More

भाजप नेत्यांनी आता माफी मागावी, संजय राऊत

मुंबई: दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय यंत्रणा असलेल्या सीबीआयचा अहवाल आला आहे. त्यामध्ये दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचे म्हटले आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करणारे...

Read More

४० सोडाच, पण महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

नागपूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, (DCM Devendra Fadnavis on border issue) अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री...

Read More

…तर केंद्राचे हस्तक महाराष्ट्राचे लचके तोडतील, संजय राऊतांचा इशारा

मुंबई:  सध्या राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले, (Karnataka CM on villages in Maharashtra Sangli district) असं...

Read More

सीबीआयने केला मोठा खुलासा; दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच

28 वर्षाच्या दिशा सालियानने (Disha Salian) 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत...

Read More

“संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ” राहुल गांधींचा संदेश

बुलढाणा :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेनं ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला. पुढे २० नोव्हेंबरपर्यंत नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा असा प्रवास...

Read More

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रियांका गांधींची एन्ट्री

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेनं जवळपास १८०० किमीचा टप्पा पार केला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रवास पूर्ण...

Read More

“राहुल गांधीच्या यात्रेचे पास..” कॉंग्रेसच्या लीगल सेलने केली तक्रार दाखल

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेतून राहुल गांधी (Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra) आपल्या सहकाऱ्यांसह कन्याकुमारी ते...

Read More

“तुमचे आघाडी सरकार २५ वर्षे…” शीतल म्हात्रेंचं खोचक ट्वीट

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) तुरुंगातून बाहेर आल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट (Shinde group vs Thackeray group) यांच्यामधील राजकारण पुन्हा चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू...

Read More