TOD Marathi

राजकारण

संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी” राजकीय लोकप्रतिनिधिंनी विद्यार्थ्यांशी संवाद

“अर्हम फाऊंडेशन” व “वास्तव कट्टा” आयोजित संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी या कार्यक्रमात ‘स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या व अडचणी शासन दरबारी’ या विषयावर राजकीय लोकप्रतिनिधिंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी...

Read More

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 56.88 टक्के मतदान, 788 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

गांधीनगर:  गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 56.88 टक्के मतदान झालं आहे. (Voting of first phase of Gujrat assembly election took place) गुजरातच्या एकूण 14,382 पोलिंग...

Read More

गुवाहाटी दौऱ्यात शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला ५ कोटी दिल्याचा दावा

मुंबई:  काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला गेले होते. महाराष्ट्रात अनेक प्रश्न समस्या प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला का...

Read More

उद्धव ठाकरेंसह कुटुंबाच्या अडचणीत वाढ? ८ डिसेंबरला महत्वाची सुनावणी

मुंबई : ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य व तेजस यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जमवली असून त्याबाबत सीबीआय व सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी)...

Read More

ठाकरे- आंबेडकरांच्या युतीपूर्वी शिंदेंचं ठरणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aghadi) यांच्या युतीच्या बातम्या आल्या. ही बातमी येत नाही तोच आणखीन एका नव्या युतीची बातमी आली. एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde)...

Read More

शरद पवारांच्या लेखी शिवाजी महाराजांच्या विचारांना काहीच अर्थ नाही का? राज ठाकरेंचा प्रश्न

सिंधुदुर्ग: शरद पवार आजपर्यंत व्यासपीठावर भाषण करताना कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. शिवरायांचं नाव घेतली की मुस्लीम मतं जातील, या भीतीने शरद पवार हे शिवाजी महाराजांचं नाव...

Read More

राज्यकर्ते रेड्यांची अवलाद, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

पुणे : मंत्र्यांचं अर्ध काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्नरांसारखं रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते हे रेड्यांचीच अवलाद आहे. कारण त्यांच्या पाठीवर हात...

Read More

तीन तीन शिवजयंत्या साजऱ्या होतात, ही महाराजांची अवहेलना नाही का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहे, जिथे राजेशाही आहे. त्यावेळी त्यांनी राजेशाही अस्तित्वात ठेवायची असा विचार केला असता ...

Read More

“‘हे’ भाजपच्या राजकीय दिवाळखोरीचं प्रतीक” प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. (Statement of Mangalprabhat Lodha in Shivpratap Din program) ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच...

Read More

“वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो तरी…” अजित पवार कडाडले

वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील...

Read More