राजकारण

माझ्यावर आरोप करणाराच पळून गेलाय : अनिल देशमुख

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज कुठे आहेत? आरोप करणाराच पळून गेलाय, असे...

Read More

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात!

मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे....

Read More

हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई: नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला....

Read More

फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिकांनी...

Read More

नवाब मलिकांचा आणखी एक गोप्यस्फोट; फडणविसांवर साधला निशाण

मुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी थेट विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले...

Read More

चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याचे काम सुरू; रामदास आठवलेंचे वानखेडे प्रकरणी वक्तव्य

मुंबई: समीर वानखेडे आंबेडकरांचा अनुयायी आहे. तो उच्चशिक्षित, चांगला अधिकारी, त्याला बदनाम करण्याचं काम सुरु आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी...

Read More

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून शक्य त्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांचे वक्तव्य

सिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे राष्ट्रवादी...

Read More

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. इतरांना पकडणारे आता स्वत: बचावासाठी प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच...

Read More

सार्वजनिक वाहतुकीचा वापर व्हावा म्हणून इंधन दरवाढ; उद्धव ठाकरेंचा उपहासात्मक टोला

मुंबई: इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Read More

पुणे – दौंड लोकल सेवा सुरू करावी; आमदार कूल यांची केंद्रीय मंत्री दानवे यांच्याकडे मागणी

पुणे: दौंड तालुक्याचे आमदार राहुल सुभाष कूल व पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन राहूल कूल यांनी सहकुटुंब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची...

Read More