TOD Marathi

राजकारण

“…तर मुख्यमंत्र्यांना महापुजेसाठी पाऊल ठेवू देणार नाही”; धनगर समाज आक्रमक

पंढरपूर : उजनीच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटू लागला असून यात आता जातीचे राजकारण देखील होऊ लागले आहे. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळविल्याचा आरोप करत सोलापूर...

Read More

संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला

मुंबई: जून महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर अनेक राजकीय...

Read More

घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, दिपाली सय्यद यांची टीका

मुंबई :  अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातील सभेवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेचा शेवट करताना आपण मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन थांबवलेलं...

Read More

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तीन मागण्या

पुणे: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय? आहेच ते संभाजीनगर,” असं म्हटलं होतं. यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव...

Read More

पुण्यात काय म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे ? वाचा राज ठाकरेंच्या सभेतील प्रमुख मुद्दे;

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. विविध मुद्दे राज ठाकरे यांनी आपल्या सभेत मांडले. काही मुद्द्यांवर आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली तसेच गेल्या...

Read More

अगोदर कर वाढवतात नंतर कमी करतात, काय म्हणाले संजय राऊत ?

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हटलं आहे. आता कर कमी केले आहेत मात्र ते अगोदर वाढवले होते....

Read More

“…कोणतीही धडपड नाही”; फडणवीसांचा ‘मविआ’ला टोला

मुंबई : एम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कोणतीही धडपड करत नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. सरकारनं धडपड केली असती तर आरक्षण गेले...

Read More

प्रकाश आंबेडकरांचे निवडणूक आयोगावर ताशेरे, म्हणाले…

मुंबई : निवडणूक आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत. तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाकडून अपेक्षीत होते, असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. माध्यमांशी...

Read More

काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे? सामनातुन केला सवाल.

उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या  चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल  आणि सुनील जाखड  यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसची अवस्था...

Read More

तो फोटो पाहून तर मी नि:शब्द झालो! रोहित पवार…

मुंबई: मुंबई विद्यापाठातील ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त नामवंत छायाचित्रकारांनी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक मान्यवरांसोबतचे फोटो आहेत. विविध मान्यवरांसोबत बाळासाहेबांनी घालवलेले...

Read More