पुणे : ‘कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन अमिताभ बच्चन तो अमिताभ बच्चन है’ असा जोरदार डायलॉग राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. एकप्रकारे...
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)...
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली, (Rajyasabha Election 2022) दीर्घकाळ रखडलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर मतमोजणी झाली. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आलाय. यात भाजपने तीन जागांवर विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेचा...
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. (Rajyasabha Election) मात्र मतमोजणीला विलंब होत आहे. कारण भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे (Yashomati Thakur, Jitendra...
राज्यसभा निवडणुकीसाठीचं (Rajyasabha Election) मतदान सुरू असून महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जागांसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एरवी बिनविरोध होणारी राज्यसभेची निवडणूक यंदा मतदानातून होत असल्यानं सर्वाचं या निवडणुकीकडे...
राज्यसभा निवडणूक हे भाजपा आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मतही महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद...
देशात राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक (Rajyasabha Elections) प्रक्रिया जाहीर झाली आहे. या ६ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्यानं चुरस वाढलीय....
नागपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची...
मुंबई: संजय राऊत यांनी महावीकस आघाडीचा प्रयोग इतर राज्यांमध्ये देखील करणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर...
मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. सत्तेसाठी स्थापन झालेला हा...