TOD Marathi

india

दिवाळी फराळाचा हा रंजक इतिहास तुम्हाला माहिती आहे का? 

दिवाळी म्हटलं की आठवतं आकाशदिवा, पणत्या, रांगोळ्या, अभ्यंगस्नान, फटाके, किल्ला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फराळ! (Diwali food in Maharashtra and India) एकवेळ दुसरं काही नसलं तरी चालतंय पण...

Read More

कलामांचा वाचनाशी संबंध काय? प्रा. हरी नरके यांची वादग्रस्त फेसबुक पोस्ट

देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न आणि जगभरात मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Birth Anniversary of Dr A P J Abdul Kalam) यांची जयंती वाचन...

Read More

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधींचा सहभाग

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ६ सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) कन्याकुमारी ते काश्मीर असा ३५०० किलोमीटरचा प्रवास १५० दिवसात पूर्ण करणार आहे....

Read More

T20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर पडल्यानंतर बुमराह प्रतिक्रिया देत म्हणाला…

मुंबई : यंदाचा T20 वर्ल्ड कप (T20 World cup) ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. मात्र वर्ल्ड कपच्या आधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये...

Read More

केकेनंतर स्टेजवर गाताना मुरली महापात्रा यांचे निधन

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके (Famous Bollywood singer KK) यांचे स्टेज परफॉर्मन्सदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला. यानंतर पुन्हा एकदा अशीच एक बातमी समोर येत...

Read More

केंद्र सरकारची मोठी योजना, चीनमधील कंपन्यांना भारतात आणणार

जगभरात चीनविरोधात रोषाचं वातावरण आहे त्यातच फायदा उचलण्यासाठी आता भारताने आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.औद्योगिक क्षेत्रात चीनवर मात करण्यासाठी भारताने 1.2 ट्रिलियन डॉलरची योजना आखली आहे. चीनमधील कंपन्यांना...

Read More

राहुल गांधींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात ‘भारत जोडो’ यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. कन्याकुमारी ते जम्मू (Kanyakumari to Jammu) असा यात्रेचा साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास असणार आहे आणि काँग्रेस नेते...

Read More

व्हॉट्सअप आणि फेसबुक कॉलला लागणार पैसे?

सोशल मीडिया (Social media) वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. व्हॉट्सअँप आणि फेसबुकद्वारे (Whatsapp And Facebook) कॉल केल्यास आता पैसे मोजावे लागू शकतात. सरकारने यासंदर्भात देशातील नागरिकांची मते...

Read More

आज चित्रपटाचं तिकीट मिळणार फक्त 75 रुपयात; तुम्ही तिकीट बुक केलं का?

भारतात पहिल्यांदा ‘राष्ट्रीय चित्रपट दिन'(National Film Day) साजरा केला जात आहे. चित्रपटप्रेमींसाठी आजचा दिवस खूपच खास असणार आहे. चित्रपट बघायचा आहे; पण तीनशे चारशे रुपये तिकीट खिशाला परवडत नाही...

Read More

BCCI ची सूत्र कुणाकडे, सौरव गांगुली की जय शाह..?

नवी दिल्ली :    बीसीसीआयनं (BCCI) पुढच्या महिन्यात  18 ऑक्टोबरला एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. याचवेळी महिला आयपीएलबाबतही मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर...

Read More