मराठी भाषेला अभिजात (Marathi Language) भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी द्यावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्राद्वारे आग्रही मागणी केली. (CM Eknath Shinde...
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC) काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास (Urban Development Department) विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. घटनापीठासमोरील सुनावणी 25 तारखेला होणार आहे....
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या (State assembly) पहिल्या दिवसापासून विधिमंडळाच्या आवारात महाविकास आघाडीकडून होणारी जोरदार घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी सभागृहात वापरलेल्या...
नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष...
मुंबई: नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. एक सन्माननीय सदस्य, मंत्री आपल्याच भूमिकेच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतात का,...
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली...
“उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या थोड्या थोडक्या नव्हे तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत ते शिंदे गटात सामील...
नागपूर : भावनिक होऊन गोविंदांना आरक्षण देण्यासारखे निर्णय घ्यायचे नसतात. मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि केली घोषणा हे योग्य नाही....