मुंबई: सगळेच वारसदार हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही, अशी खोचक टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आजपर्यंत त्यांची जागा कोणी घेऊ शकले का? बाळासाहेब ठाकरे...
मुंबई : “जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. महाविकास आघाडी कुठेही फुटलेली नाही, एकसंघ आहे”, असा इशारा...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. घटनापीठासमोरील सुनावणी 25 तारखेला होणार आहे....
मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटपही झालं. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर...
राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार होती. यापूर्वी या सत्ता संघर्षाची सुनावणी तीनदा पुढे ढकलण्यात आली होती. 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार...
नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष...
मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालायाने झटका दिला आहे. (Supreme Court Of India) मुंबईतील वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईत २२७...
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली...
“उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असं वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. “जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत,” असं उद्धव...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या थोड्या थोडक्या नव्हे तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत ते शिंदे गटात सामील...