TOD Marathi

स्वतःची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल; नितेश राणेंची सरकारवर टीका

मुंबई: वाढती महागाई, इंधन दरवाढ तसेच राज्यातील विविध प्रकल्पासांठी मंजूर झालेला निधी यावरून पुन्हा भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी...

Read More

नवाब मलिकांच्या रडारवर असलेल्या समीर वानखेडेंना मात्र काही संघटनांचा पाठिंबा!

मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच नवाब मलिक यांच्यावर...

Read More

तक्रारदार गायब असताना देशमुखांना केलेली अटक बेकायदेशीर; संजय राऊतांचे वक्तव्य

मुंबई: माध्यमांशी संवाद साधतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी परमबीर सिंह हे देशाबाहेर पळून गेल्याचा संदर्भ देताना...

Read More

कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर देगलूर – बिलोलीमधून विजयी!

नांदेड: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या...

Read More

युवराज सिंग परतणार मैदानावर; सोशल मीडियावरून दिली माहिती

मुंबई: युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केव्हाच रामराम केला आहे. पण आता त्याने पुन्हा खेळपट्टीवर येण्याचे संकेत दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकाचा हिरो असलेल्या युवराज सिंगने फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा...

Read More

फटाके फोडा पण धूर काढू नका; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

बारामती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती....

Read More

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक!

मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली....

Read More

भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी-दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या COP-26 या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी(२ नोव्हें.) बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आपली...

Read More

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; रामदेव बाबांची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली: हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले...

Read More

माझ्यावर आरोप करणाराच पळून गेलाय : अनिल देशमुख

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज कुठे आहेत? आरोप करणाराच पळून गेलाय, असे...

Read More