पुणे | महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी पावले टाकत असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सोलापूर दौरा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने KCR...
चंद्रपूर | राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता हवे असतात. मात्र, पदं देताना तो विचार होत नाही ही वस्तुस्थिती आहे. भाजपचा ‘डीएनए’ ओबीसी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाकडून बंडखोर गटाला ‘गद्दार’ म्हणून हिणवलं जात आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर...
कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. सध्याचा काळ भाजपसाठी सुवर्णकाळ आहे. हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये...
मुंबई | बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. या पक्षामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी...
मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल...
मुंबई | शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले...
नवी मुंबई | देशात ज्या ठिकाणी भाजपची ताकद नाही, त्याच ठिकाणी जातीय दंगली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत...
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला...
मुंबई | आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं मोठं विधान संजय शिरसाट...