मुंबई: ‘राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर केलं होतं. या विधानामुळे महाविकास आघाडीत आता वातावरण गरम होण्याची...
मुंबई : भंडारा गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक कालच पार पडली आणि यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत वातावरण खराब होण्याची शक्यता...
भंडारा: भंडारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची निवडणूक आज पार पडलेली आहे. यामध्ये काँग्रेसचे गंगाधर जीभकाटे हे जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक संदीप...
मुंबई : राज्यातील प्रमुख नेते अयोध्या दौऱ्याचे नियोजन करत असताना आता त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. यापुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याबद्दलच्या...
मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ...
पुणे: काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आहेत. नगर पंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही...
मुंबई : भाजप आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे नाना पटोले चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या...
नागपूर : शरद पवार यांनी केलेल्या जमीनदारीच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेस काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसने...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 ऑगस्ट 2021 – भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे राजभवनाचे रुपांतर भाजप कार्यालयात केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज...
टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 ऑगस्ट 2021 – गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. आज राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार होती....