कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. त्याच सोबत...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई व अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. केशव...
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमातील एका विधानावरून शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चर्चेतील पूर्णविरामच लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन...
पुणे: औरंगाबाद येथे भाषणात बोलत असताना, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, हे वाक्य म्हणताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे बसलेल्या केंद्रीय मंत्री...
औरंगाबाद: राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री...
नवी दिल्ली: जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १७...
मुंबई: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आज अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या सर्वांगिण...
नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे....
मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र...
पुणे: शहरातील बावधन बुद्रूक भागातील बिग बास्केटच्या गोडाऊनला काल रात्री उशिरा आग लागली यामध्ये धान्य, भाजीपाला आणि इतर किराणा समान जाळून खाक झालं. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर...