जालना जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात सभासद नोंदणी अभियान राबवावे. लोकांच्या दारात जाऊन जर सभासद नोंदणी केली तर ती जनतेच्या मनात राहते. तुम्ही मला ताकद दाखवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी...
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत महाराष्ट्रात होणार असलेला प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President...
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत (Uday Lalit) यांचा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव...
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर (MLC Amol Mitkari) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी गंभीर आरोप केले होते. अकोल्यातील पक्षांतर्गत हा वाद आता नव्या वळणावर...
मुंबई : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ(Eknath Shinde) शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचं समजतंय. या माध्यमातून स्वपक्षाचा फायदा...
जळगाव : ‘मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. पण माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा आणि कितीही खोदा काहीच मिळणार नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ...
मुंबई: नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. एक सन्माननीय सदस्य, मंत्री आपल्याच भूमिकेच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतात का,...
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एमआयआएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील...
महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Government) नेमलेल्या बांठिया आयोगाचा (Banthia Commission) अहवाल राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्वीकारला आहे. तसंच ओबीसी...
मुंबई : अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना ( Shivsena) होती. निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी व्यक्त केलं आहे. शनिवारी माळशिरस...