मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचं सोमवारी ( ३ जुलै ) जाहीर केलं. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा...
मुंबई | अजित पवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असा प्रश्न...
पुणे | राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी...
मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल...
नवी मुंबई | देशात ज्या ठिकाणी भाजपची ताकद नाही, त्याच ठिकाणी जातीय दंगली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ‘महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत...
मुंबई | आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं मोठं विधान संजय शिरसाट...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कृषिमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची...
अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरू असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. (Jayant...
बीड: मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लोकशाही मध्ये मंत्र्यांनी किंवा मंत्र्याच्या विरोधात...
मुंबई : तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्ते (Cheetah) परतले आहेत. आफ्रिकेमधील नामीबियावरून (Namibia Africa) आठ चित्ते शनिवारी भारतात आणण्यात आले. शनिवारी १७ सप्टेंबरला नामीबियावरून ८ चित्यांची पहिली बॅच भारतात...