मुंबई | आजपासून महाराष्ट्र विधीमंडळांचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सत्तेत सामील झालेल्या एकनाथ...
मुंबई | “ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षाविरोधात जाऊन पाऊल उचललं, त्यांना आम्ही आमच्या दारात प्रवेश देत नाही. पण सगळेच पक्ष किंवा त्यांचे नेते हे शिवसेनेप्रमाणे वागतील,...
नाशिक | नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र...
मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे काल ब्रिच...
मुंबई | महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत. तसंच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण...
मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे....
मुंबई | राज्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. एक टर्म यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या युतीचं २०१९ च्या निवडणुकीनंतर बिनसलं आणि युती तुटली. भाजपशी...
मुंबई | अजित पवार यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, शरद पवार...
मुंबई | एकीकडे राज्यात अजित पवारांची बंडखोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट याची चर्चा असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार...
मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, त्यांना इतिहास ठाऊक नाही असं भुजबळ यांनी म्हटलं...