TOD Marathi

महाराष्ट्र

अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत विविध राज्यांमध्ये विरोध होत (Agnipath Scheme Violence) आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा बिहारमध्ये दिसून येत आहे. सैन्य...

Read More

मंत्री अनिल परब यांचे एसटी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Maharashtra :  करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर प्रथमच यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारी सोहळा होत आहे. वारीसाठी राज्यभरातून हजारो पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. यंदा लाखोंच्या संख्येने...

Read More

‘संसदीय लोकशाहीला टाळं लावा’! संजय राऊत म्हणतात…

मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला सरकारला एक मोठा धक्का दिलाय. मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी दाखल केलेली याचिका...

Read More

दहावीच्या निकाल जाहीर; निकालात मुलींची बाजी, तर राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारत 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के आहे. (Maharashtra...

Read More

राहुल गांधीवरील कारवाई ही भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे द्योतक !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस...

Read More

मनसेचे वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

पुणे : मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...

Read More

अग्निपथ योजनेत वयाच्या कमाल मर्यादेत वाढ

केंद्र सरकारने अग्निपथ (Agneepath) भरती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने...

Read More

…”म्हणून आम्ही त्यांना एकटं सोडलं नाही “, त्या रात्री नेमकं काय घडलं?

त्या रात्री दहाच्या सुमारास सासवडहून( sasvad)  कात्रजकडे (katraj) जाणारी शेवटची गाडी सुटली. या गाडीत ‘ती’ एकमेव महिला प्रवासी होती. ११:४५ वाजण्याच्या सुमारास गाडी कात्रज येथे आली. या महिलबरोबर तिचं...

Read More

अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र काही दिवस मुक्काम कारागृहातच

वादग्रस्त अभिनेत्री केतकी (Ketaki Chitale) चितळेला ठाणे न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तिला ॲट्रॉसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला....

Read More

पाणी प्रश्नावरुन देवेंद्र फडणवीसांना गडकरींचा घरचा आहेर; म्हणाले…

नागपूर :  राज्यात पाणी प्रश्नावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Ledear Devendra Fadanvis ) यांनी राज्यात पाणी प्रश्नांवर जलआक्रोश मोर्चा (Jalakrosh Morcha ) राज्यभरात सुरु केलाय.मात्र आता फडणवीसांच्याच  नागपुरातील...

Read More