महाराष्ट्र

आमचा दसरा कडवट झाला तरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; FRP साठी राजू शेट्टी आक्रमक!

कोल्हापूर: शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटी आक्रमक झाले आहेत. आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही,...

Read More

भाजपचा मोठा निर्णय; पोटनिवडणुकीत परंपरा आणि दिलेला शब्द पाळणार!

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. कारण भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आज आपला उमेदवारी अर्ज...

Read More

नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि नक्षलवादाशी लढण्यासाठी १२०० कोटी द्या; मुख्यमंत्री ठाकरेंची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली: आज केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्याला...

Read More

अखेर प्रार्थनास्थळे सुरू करण्याचे दिले ठाकरे सरकारने आदेश!

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले...

Read More

शाळा कॉलेज उघडण्याबाबत अजित पवारांचा मोठा निर्णय!

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात यावी, असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री...

Read More

तालिबान्यांनी आणला तसा शरियायत कायदा देशात आणा म्हणजे महिलांवरील अत्याचार थांबतील – राज ठाकरे

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना महिला सुरक्षेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारवर...

Read More

लोकांनी एका ऐवजी तीन तीन बोट का दाबायची; प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंची टीका

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाविकासआघाडी सरकारच्या प्रभागरचनवेर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे. यासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे...

Read More

खंजीर हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतला समान दुवा; भाजप नेते भातखळकरांचा टोला

मुंबई: खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झालाय, खंजीर खुपसून शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. खंजीर हा दोघातला समान दुवा आहे, असा टोला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे....

Read More

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवार खिशात घेऊन फिरतात – चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यात सध्या विचित्र राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण...

Read More

नरीमन पॉइंट पर्यंत जाणार आता दिल्ली – मुंबई ‘एक्सप्रेस-वे’!

मुंबई: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच सरकार जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिनांक १७...

Read More