TOD Marathi

Sanjay Raut

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत इडी कोठडी

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (Sanjay Raut ED inquiry) त्यामुळे आता 4 ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीत...

Read More

प्रभू रामचंद्रांच्या नावे पैसे खाणाऱ्या भामट्याला अजून पक्षातच ठेवणार? तुषार भोसले म्हणतात…

नाशिक : भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाना साधला आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावावर पैसे खाणाऱ्या या...

Read More

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे राऊत कुटुंबीयांना भेटणार

संजय राऊत यांना काल रात्री उशिरा ईडीने अटक केली. या अटकेनंतर आज संजय राऊत यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात आणल्या गेलं. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राऊत...

Read More

ते पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय? संजय राऊत यांना ईडीनं पत्राचाळ प्रकरणी अटक केलीय

शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut ED Arrest) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलंय. काल दिवसभराच्या चौकशीनंतर राऊत यांना...

Read More

अनिल देसाई म्हणतात, हा आवाज दाबण्याचा प्रयत्न

संजय राऊत (Sanjay Raut Shivsena) यांच्या अटकेनंतर मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे. काल संजय राऊतांची चौकशी सुरू होती, त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं, तेव्हा मातोश्री बाहेर तसेच...

Read More

“आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या राऊतांचच पोस्टमार्टेम सुरू”

मुंबई : ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12...

Read More

“मरेन पण शरण जाणार नाही…”; संजय राऊतांनी खडसावलं

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  राऊतांच्या घरी ED ची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणीसंजय ( Patra Chal case ) राऊत यांची चौकशी होण्याची...

Read More

राज्यपालांना नाना शंकरशेठ यांचं चरित्र पाठवणार, संजय राऊत

मुंबई : गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून (Mumbai) निघून गेले तर मुंबईत पैसा उरणार नाही, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. त्यावरून आता...

Read More

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाच वेळा दिल्लीला यावं लागतं, यातच सगळं आलं…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिनाभरात पाच वेळा दिल्लीला येतात, यातच सर्व आलं. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कदाचित वर्षभरात चार वेळाही दिल्लीला आले नसतील. दोन लोकांचं बेकायदेशीर सरकार राज्य चालवत आहे, निर्णय घेत...

Read More

…शिवसेनेत शिंदेंसारखी फूट कुणाला पाडता आली नाही? उद्धव ठाकरेंनी दिले उत्तर

शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेत प्रवास पाहता छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत...

Read More