मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कालच देवेंद्र फडणवीस यांची सभा मुंबईत पार पडली. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं...
नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीचे उद्घाटन सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले....
मुंबई: नारायण राणेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेच त्यात आता शिवसेनेचे नेते दीपक केसरकर...
मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. आता यात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख हे आता...
पुणे: वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली. इतर वेळेस राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसणारे राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने मात्र एकमेकांचे तोंड गोड...
नांदेड: नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या...
मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे....
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिकांनी...
मुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी थेट विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले...
सिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे राष्ट्रवादी...