महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारत 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के आहे. (Maharashtra...
राज्यसभा निवडणुकीचे निकाल (Rajyasabha Election Result) लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात या निकालांची चर्चा होत आहे. यामध्ये पहिल्या पाच जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय...
राज्यसभा निवडणुकीचे सर्व अंदाज फोल ठरले असून अखेर भाजपने आपली खेळी यशस्वी केली आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik won Rajyasabha Election) यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला. काही...
अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भाजपलळा यश आलं. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी पक्षनेते फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. राज्यसभा निकालाने (Rajaysabha Election Result) मला कोणताही धक्का बसलेला नाही”,...
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली, (Rajyasabha Election 2022) दीर्घकाळ रखडलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर मतमोजणी झाली. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आलाय. यात भाजपने तीन जागांवर विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेचा...
राज्यसभा निवडणूक हे भाजपा आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मतही महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद...
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या विद्यमान विधान परिषद सदस्यांना उमेदवारी...
अहमदनगर : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. यासाठी त्यांनी चौंडी इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या...
मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Electon 2022 ) सहा जागांसाठी निवडणूक होतेय. यामध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी...
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. महापालिकेला नियोजन न जमल्याने...