गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्रिपदावर बसवल्यानंतर देशाची हीच अवस्था होणार; राकेश टिकैत यांची टीका

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर...

Read More

MPSC: राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर!

मुंबई: कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. आयोगामार्फत आता २९० पदांसाठी १७ संवर्गात भरती केली जाणार आहे. तसेच, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध...

Read More

आर्यन खानला सुनावली ७ ऑक्टोबर पर्यंत कोठडी; फोनमध्ये आढळली धक्कादायक माहिती

मुंबई: एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. या प्रकरणी किल्ला कोर्टात सुनावणी झाली असून आता आर्यनसह मुनमुन...

Read More

माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री ठाकरेंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद!

मुंबई: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि...

Read More

हातात काठ्या घेऊन शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा; भाजपच्या मुख्यमंत्र्यांच खळबळजनक वक्तव्य!

चंदीगड: शेतकऱ्यांमध्ये तीन कृषी कायद्यांमुळे संताप असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना...

Read More

स्कूल चले हम; तब्बल दीड वर्षानंतर राज्यात शाळा पुन्हा सुरू!

मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता आज दिनांक ४ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा ‘स्कूल चले हम’ म्हणत विद्यार्थ्यांचा किलबिलाट शाळेत घुमणार आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह...

Read More

मोदी सरकार म्हणजे ब्रिटिश राजवट; लखीमपूर खेरी हिंसचारावर संजय राऊतांचा टोला!

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा...

Read More

लखीमपूर हिंसाचार; देशभरात तीव्र पडसाद!

लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय...

Read More

तारक मेहता मधील नटू काका यांचे कर्करोगाने निधन; मृत्यूही काम करतानाच यावा अशी होती इच्छा…

मुंबईः नट्टू काका अर्थात तारक मेहता का उल्टा चष्मातील अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले. ते अनेक महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याची दोन ऑपरेशन्सही झाली होती. ते...

Read More

अखेर ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या पोटनिवडणूकांचा दिवस उजाडणार!

नागपूर: ओबीसी अध्यादेशामुळे लांबणीवर पडलेल्या धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. आता येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ६...

Read More