नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. एवढे महीने उलटूनही शेतकरी तिथून माघार घेण्यास तयार नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर तेथील प्रशासन...
मुंबई: आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्य नवाजुद्दीन सिद्दिकीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे तो कुठल्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. ओटीटी...
मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि त्या अनुषंगाने उलगडलेलं वसुली प्रकरणावरुन चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते संजय निरुपम...
दुबई: T20 विश्वचषकात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्ताननं भारत आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. आता भारतासाठी एक संधी निर्माण...
मुंबई: समीर वानखेडे प्रकरणावरून राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. आता त्यांनी थेट विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले...
मुंबई: समीर वानखेडे आंबेडकरांचा अनुयायी आहे. तो उच्चशिक्षित, चांगला अधिकारी, त्याला बदनाम करण्याचं काम सुरु आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी...
सिंधदुर्ग: भाजपला सत्तेची घाई झाली असल्याने ते शक्य त्या मार्गाने दबाव ताकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे राष्ट्रवादी...






