शहरं

“६० वर्षानंतर पुन्हा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात…”

नाशिक : नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshvar Temple Nashik) शंकराच्या पिंडीवर पुन्हा एकदा बर्फ जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. भाविक भक्तांसाठी हा मोठा चमत्कार असून पिंडीच्या मध्यभागी बर्फ...

Read More

ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरचा अपघात

मुंबई : मुंबईजवळ आज मंगळवारी ओएनजीसीच्या हेलिकॉप्टर अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Accident of Pawanhans Helicopter) चौघांपैकी तीन ओएनजीसीचे (ONGC employee) कर्मचारी होते आणि एक...

Read More

शिवसेनेला मोठा धक्का; उदय सामंत गुवाहटीसाठी रवाना

शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये (Guwahati) आहेत. आमदारांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. मात्र, आता ठाकरे सरकारला...

Read More

मविआचा खेळ खल्लास? शिंदेंच्या बंडात आता फडणवीसांची एंट्री!

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारले आहे.  या बंडाशी भाजपचा कसलाच संबंध नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

Read More

देवेंद्र फडणवीस १० तासांनी मुंबईत परतले, आज मोठा निर्णय होणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडाच्या पाचव्या दिवशी आता महत्वाच्या आणि निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. (Ekanath Shinde) राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडूनही त्यावर काही प्रतिक्रिया...

Read More

अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत विविध राज्यांमध्ये विरोध होत (Agnipath Scheme Violence) आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा बिहारमध्ये दिसून येत आहे. सैन्य...

Read More

दहावीच्या निकाल जाहीर; निकालात मुलींची बाजी, तर राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारत 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के आहे. (Maharashtra...

Read More

मनसेचे वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

पुणे : मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...

Read More

अग्निपथ योजनेत वयाच्या कमाल मर्यादेत वाढ

केंद्र सरकारने अग्निपथ (Agneepath) भरती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने...

Read More

…”म्हणून आम्ही त्यांना एकटं सोडलं नाही “, त्या रात्री नेमकं काय घडलं?

त्या रात्री दहाच्या सुमारास सासवडहून( sasvad)  कात्रजकडे (katraj) जाणारी शेवटची गाडी सुटली. या गाडीत ‘ती’ एकमेव महिला प्रवासी होती. ११:४५ वाजण्याच्या सुमारास गाडी कात्रज येथे आली. या महिलबरोबर तिचं...

Read More