TOD Marathi

महाराष्ट्र

‘भाऊ हा शब्द उलटा वाचला की…’ विशाल निकमचा व्हिडिओमध्ये रावडी स्वॅग

बिग बॉस मराठी सीजन ३ प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या शोमुळे यातील सर्व स्पर्धकांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांचा प्रचंड मोठा...

Read More

“भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे”; राज ठाकरेंचं नवीन पत्र

मुंबई : मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून मनसे नेते राज ठाकरे यांनी आता आणखी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. पुण्याच्या सभेत आपण काही दिवसात एक पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे...

Read More

संकर्षण उचलतोय भाजी मंडईत पिशव्या… संकर्षणची पोस्ट भलतीच चर्चेत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मालिकेत यशचा मित्र म्हणजेच समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade latest post) साकारताना दिसतो. यश...

Read More

‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा आहे गरोदर, पण अभीला…

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकीकडे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे तर दुसरीकडे अनिरुद्ध त्या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करतो आहे. मात्र...

Read More

“नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मतासाठी राष्ट्रवादी न्यायालयात जाणार”

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार...

Read More

लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारी लोकं आयुष्यात…

बिग बॉस मराठी, देवमाणूस फेम अभिनेत्री सोनाली पाटील (sonali patil) इन्स्टावर चांगलीच नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे फोटो असतील किंवा तिचे रील्स नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकतचं सोनाली...

Read More

साकीनाका बलात्कार प्रकरण; आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा

मुंबई : साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत राज्य सरकारच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात...

Read More

तब्बल 39 वर्षानंतर नाशिकमध्ये होणार कांदा परिषद, वाचा सविस्तर…

नाशिक : नाशिकच्या निफाडमध्ये 1982 नंतर दुसऱ्यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या...

Read More

“अहमदनगरचे नाव…” गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. यासाठी त्यांनी चौंडी इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या...

Read More

एकाच ठिकाणी १६ पक्षांचा मृत्यू, उष्माघाताचा फटका

गोंदिया: वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहिलाही होत असताना फक्त माणूसच हवालदिल होत नसून याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. पक्ष्यांच्या जीवनमानावर याचे गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक...

Read More