लोकमत प्रस्तुत महाराष्ट्राची महामुलाखत या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पहिलाच प्रश्नाला उत्तर देताना सरकार फेसबुक...
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्हाच्या बाबतचा निर्णय सोपवला. त्यानंतर निवडणूक आयोगाने...
राज्यात दसरा मेळावे झालेत, दसरा मेळावे (Dasara Melava Maharashtra) झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवरून राजकीय वातावरण मात्र अजूनही तापलेलं आहे. दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात (Uddhav...
राज्यात बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की मी दोन्ही मेळावे म्हणजे उद्धव ठाकरेंचा...
राज्यात काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath Shinde and Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याबद्दल (Dasara Melava) मोठ्या चर्चा सुरू असताना बुधवारी दोन्ही मेळावे मुंबईत पार पडले. वर्षानुवर्षे...
मुंबई: महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले काही निर्णय बदलण्यात आले. त्यातच मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत...
महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित दसरा मेळावे (Dasara Melava) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले आहेत. या दसरा मेळाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. यंदा प्रथमच शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा (Uddhav Thackeray...
भंडारा: जिल्हा नियोजन समितीतर्फे यंत्रणांना निधी वितरण करण्यात आले असून विकासकामांच्या प्राधान्यक्रमानुसार विभागांनी निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले....
जसे ते दहा-बारा साखर कारखाने सांभाळतात तसं मी पाच-सहा जिल्हे आरामात सांभाळू शकतो अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी...
कोरोना (Covid 19) काळात राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना राज्याच्या मदत व पुनर्वसन (Disaster Management and Relief) विभागाने काही निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले...