मुंबई : राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Goverment ) बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिल्यापासून भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP...
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी आज दहिसरमधील सभेत बंडखोर आमदारांवर ( Rebel MLA ) जोरदार हल्लाबोल केलाय. यात सर्वात मोठा गौप्यस्फोट...
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष मोठा होतो आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिकाही घेतली आहे. यावर महाविकास आघाडीचे...
राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अशे बॅनर्स लागले आहेत. तर दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या...
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती मात्र विधानपरिषदेला १३३...
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती मात्र विधानपरिषदेला १३३...
विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) दहा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी...
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. भाजपकडे स्पष्ट संख्याबळ नसतानाही त्यांच्या बाजूने पाचवा उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि निवडणुकीत चुरस वाढली. भाजपला पाचवा उमेदवार निवडून...
सध्या राजकारणात काही लोकांना घमेंड आली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्र आणि जग जिंकले असे त्यांना वाटत आहे. आमच्या राजकीय विरोधकांना मी एवढंच सांगू इच्छितो...
नागपूर : राज्यात पाणी प्रश्नावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Ledear Devendra Fadanvis ) यांनी राज्यात पाणी प्रश्नांवर जलआक्रोश मोर्चा (Jalakrosh Morcha ) राज्यभरात सुरु केलाय.मात्र आता फडणवीसांच्याच नागपुरातील...