बीड वासियांसाठी आज ऐतिहासिक दिवस (Historical Day) आहे. आष्टी ते नगर (Ashti To Nagar) रेल्वे मार्गावर आज पहिली रेल्वे धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuvasena Chief Aditya Thackeray criticized government) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta Foxconn Project) अन्य विविध प्रकल्पांबद्दल अनिश्चितता आहे....
वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत महाराष्ट्रात होणार असलेला प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President...
मुंबई : राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात कोविड काळात काम केलेल्या कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी देखील एक महत्वाचा...
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र...
– संजय आवटे २०१४ मधील अभूतपूर्व मोदी सुनामीनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) विरोधात लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकला असता. पण, हा धोका उद्धव...
२०१६ पासून बांधकाम सुरू असलेल्या मुंबईतील मेट्रो 3 चाचणी (Mumbai Metro 3 Trial Run) आजपासून सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Eknath Shinde and DCM...
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ता पक्षात असलेल्या शिंदे गटातील आमदारांची विरोधी पक्षातील आमदारांशी बाचाबाची झाली. यानंतर आमदारांनी प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या. यामध्ये...
मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवरुन शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालायाने झटका दिला आहे. (Supreme Court Of India) मुंबईतील वॉर्ड फेरबदलाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईत २२७...
मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार...