अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक!

मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली....

Read More

भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी-दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या COP-26 या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी(२ नोव्हें.) बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आपली...

Read More

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; रामदेव बाबांची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली: हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. त्यानंतर आता तिरुमाला तिरुपती देवस्थान आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रामदेव बाबा सहभागी झाले...

Read More

माझ्यावर आरोप करणाराच पळून गेलाय : अनिल देशमुख

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले, ते आज कुठे आहेत? आरोप करणाराच पळून गेलाय, असे...

Read More

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात!

मुंबई: गेल्या बऱ्याच काळापासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे....

Read More

हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात; किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई: नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला....

Read More

दिवाळीच्या तोंडावर इंधन दरवाढीचे फटाके; मुंबईत पेट्रोल ११५ पार!

मुंबई: दिवाळी तोंडावर आलेली असताना इंधन दरवाढ झाली आहे. या वाढत्या महागाईमुळे पुन्हा एकदा सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. मुंबईमध्ये तर पेट्रोलचे दर ११५ रुपयांच्या पार गेले आहेत. आज...

Read More

फडणवीसांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिकांनी...

Read More

न्यूझीलंड कडून पराभवानंतर भारत सेमीफायनल पर्यंत जाईल का ?

दुबई: टी-20 वर्ल्ड कपमध्ये काल झालेल्या सामन्यात भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. न्यूझीलंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं ११२ रनचं आव्हान न्यूझीलंडने १४.३ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. यामुळे...

Read More

जर शेतकऱ्यांचे तंबू हटवले, तर थेट पोलिस ठाण्यात तंबू ठोकेल; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. एवढे महीने उलटूनही शेतकरी तिथून माघार घेण्यास तयार नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर तेथील प्रशासन...

Read More