मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र...
चीनमध्ये कोरोनाने (Corona in China) पुन्हा डोके वर काढल्याने तिथे टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर (International Market) झाला आहे. मागणी घटल्याने कच्च्या तेलाच्या किमती (Crude oil prices) गेल्या आठ महिन्यातील निचांकी स्तरावर...
मुंबई : मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीच्या सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav...
मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon grave) कबरीचं सुशोभीकरण झाल्याची बातमी आली आणि सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली. याकूब मेमनच्या कबरीवर एलईडी लाइट्स...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान (Mumbai Tour) त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे आढळून आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव (PA)असल्याचे सांगत एक व्यक्ती...
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हे कमी होतं की काय काँग्रेस मधील एक गटच पक्षाबाहेर पडणार असल्याच्या...
अमरावतीत एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. मात्र, मुलीचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही आणि त्यामुळे अमरावतीत भारतीय जनता पक्ष,...
शिवसेनेचा दसरा मेळावा नक्की कोण घेणार यावरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP Spokesperson Keshav Upadhye) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डीवचलंय. दसरा मेळाव (...
जनतेत जाऊन लोकांना वस्तुस्थिती सांगणं हे काम आपल्याला करायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी आज आपण उभं झालो नाही तर हा देश वाचणार नाही असं म्हणत राहुल गांधी भारत जोडो यात्रा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी घटनापीठासमोर झाली. काही मिनिटांच्या या सुनावणीत न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये...









