जून महिन्यात होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीकरिता महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य...
केंद्रीय मंत्री, भाजप नेत्या स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर होत्या. त्यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात काल जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या कार्यक्रमात...
गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी राज्य सरकारची...
वाराणसी: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावर आज वाराणसी कोर्टात सुनावणी झाली. वाराणसी कोर्टाने कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवले आहे. पक्षपातीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे....
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव शहर व ग्रामीण जिल्हा यांच्यातर्फे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ गोंधळ घातला...
नवी दिल्ली : सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने रविवारी सीएनजीच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. डिझेल, पेट्रोलच्या पाठोपाठ सीएनजीच्या दरामध्ये देखील...
नागपुर: गोंदिया – भंडारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद काही थांबताना दिसत नाही आहे. आता हा वाद काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...
टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन आणि सुप्रसिद्ध अभिनेता कृष्णा अभिषेकला सलमान खान किती आवडतो, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. कृष्णाने अनेक प्लॅटफॉर्मवर स्पष्ट केले आहे की, त्याला भाईजान खूप आवडतो आणि...
‘तारक मेहता’ कडून वाईट बातमी. तारक मेहता का उल्टा चष्मा या सर्वात लोकप्रिय सिटकॉम शोच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिशा वाकानी, नेहा मेहता, गुरचरण सिंह यांच्यानंतर आता...
रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे आणि काँग्रेसचे माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी कायदामंत्री हुसैन भाई दलवाई यांचे आज संध्याकाळी मुंबई हाॅस्पीटलमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांचे वय १०० वर्षे होते. दलवाईंनी १९६२...









