TOD Marathi

महाराष्ट्र

वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक

राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

Read More

ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? थोड्याच वेळात पत्रकार परिषद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या काही काळात झालेल्या घडामोडींवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या...

Read More

शिवरायांबाबत यापुढे वादग्रस्त वक्तव्य केले तर नेस्तनाबूत करू

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी  (Bhagat Singh Koshyari) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व केंद्रीय मंत्री...

Read More

दिल्लीतून केलं राज्यपालांना पाचारण, काय असणार कारण ?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari)  दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलेलं आहे, अशी चर्चा...

Read More

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर बिहारला जाण्याची गरज भासली नसती

नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बिहार दौऱ्यापासून सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर...

Read More

भाजप नेत्यांनी आता माफी मागावी, संजय राऊत

मुंबई: दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय यंत्रणा असलेल्या सीबीआयचा अहवाल आला आहे. त्यामध्ये दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचे म्हटले आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करणारे...

Read More

४० सोडाच, पण महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

नागपूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, (DCM Devendra Fadnavis on border issue) अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री...

Read More

…तर केंद्राचे हस्तक महाराष्ट्राचे लचके तोडतील, संजय राऊतांचा इशारा

मुंबई:  सध्या राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले, (Karnataka CM on villages in Maharashtra Sangli district) असं...

Read More

सीबीआयने केला मोठा खुलासा; दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच

28 वर्षाच्या दिशा सालियानने (Disha Salian) 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत...

Read More

“संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ” राहुल गांधींचा संदेश

बुलढाणा :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेनं ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला. पुढे २० नोव्हेंबरपर्यंत नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा असा प्रवास...

Read More