TOD Marathi

भारत

10 लाखांचा सुट, दीड लाखांचा चष्मा”; पटोलेंनी सगळंच काढलं…

मुंबई, दि. १० सप्टेंबर देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या...

Read More

धोका वाढला! राज्यातील 18 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव…

मुंबई : हल्ली एखाद्या रोगाची लागण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोरोना व्हायरस. कोव्हिडच्या (COVID) वाईट आठवणी अजून पुसल्या जात नाहीत, तोवरच आता एका नव्या रोगानं राज्यात धुमाकूळ...

Read More

प्रेरणादायी ‘क्रांती’पर्वाची आठ दशके

पद्मश्री क्रांती शाह सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने… प्रशांत वाघाये बिरादर   सर्वप्रथम युवक बिरादरीचे संस्थापक, आमचे अनेकांचे मार्गदर्शक, पद्मश्री आदरणीय क्रांती शाह सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या हयातीत एखादी...

Read More

नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, १३ वर्षांत पहिल्यांदाच मिळाले ‘हे’ विजेतेपद

नीरज चोप्रा डायमंड लीग : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकापाठोपाठ एक नवनवीन कामगिरी करत २४ वर्षीय नीरजने...

Read More

याकूब मेमनच्या कबरीवर सजावट केल्यानंतर संतापाची भावना

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon grave) कबरीचं सुशोभीकरण झाल्याची बातमी आली आणि सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली. याकूब मेमनच्या कबरीवर एलईडी लाइट्स...

Read More

राहुल गांधी करणार 3500 किमीचा पायी प्रवास, काय आहे ‘भारत जोडो यात्रा’ ?

जनतेत जाऊन लोकांना वस्तुस्थिती सांगणं हे काम आपल्याला करायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी आज आपण उभं झालो नाही तर हा देश वाचणार नाही असं म्हणत राहुल गांधी भारत जोडो यात्रा...

Read More

भारताला अजूनही अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे, हे आहे सुपर 4 मध्ये श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतरचे संपूर्ण गणित

आशिया चषक 2022: आशिया कप टी-20(Asia T20) स्पर्धेतील गतविजेत्या भारतीय संघाला अंतिम फेरी गाठणे कठीण झाले आहे. सुपर 4 फेरीत श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा स्पर्धेतून...

Read More

आपल्याला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आसमान दाखवू

उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात सगळं सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. ठाकरेंना आपल्याला जमीन दाखवायचीय. असं मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई...

Read More

शेख हसीना चार दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या सोमवारी दिल्लीत दाखल झाल्या. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर  (S Jaishankar) यांनी बांगलादेशच्या...

Read More

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ (National Teacher Award) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील...

Read More