गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. (Heavy rainfall in last few days) विश्रांती घेतलेल्या पावसाने परतीचा मार्ग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये...
अमरावती : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे (Agriculture Department) पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक...
भंडारा: तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन, येथे 12 ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 45 प्रकारच्या रानभाज्याचा समावेश असलेल्या या महोत्सवाचे कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा...
पुणे: पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण करत नितीन गडकरींसह शरद पवारांचंही कौतुक केलं. त्याचबरोबर...
नाशिक : नाशिकच्या निफाडमध्ये 1982 नंतर दुसऱ्यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या...
मुंबई : देशातील महत्त्वाच्या उद्योगक्षेत्रात वर्चस्व निर्माण करणाऱ्या अदानी समुहाने आता आणखी एका क्षेत्रात प्रवेश केलाय. अदानी समुहानं ड्रोन निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समुहाने ड्रोन निर्मितीमधील...
मुंबई: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं दिवाळी अंधारात जाईल अशीच परिस्थिती आहे. मात्र आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा...
नागपूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचारासह अन्य आरोप झाल्यानंतर आता या योजनेला क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे तांत्रिक दुरुस्त्या नापास झालेलं अभियान आहे,...
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश...
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर...









