राजकारण

मुख्यमंत्री ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल; सामाजिक तेढ निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र...

Read More

किरीट सोमय्या जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना बदनाम करत आहेत; किरीट सोमय्या यांच्या आरोप सत्रावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि...

Read More

….वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा; संजय राऊत यांच्या ‘त्या’ घोषणेवर भाजपचा टोला

मुंबई: संजय राऊत यांनी महावीकस आघाडीचा प्रयोग इतर राज्यांमध्ये देखील करणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर...

Read More

महाविकास आघाडी सारखा प्रयोग आता इतर राज्यांमध्ये सुद्धा; संजय राऊत यांची मोठी घोषणा!

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. सत्तेसाठी स्थापन झालेला हा...

Read More

AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बाराबंकी: ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन...

Read More

काँग्रेसने ज्यांना सत्ता दिली, त्यांनीच काँग्रेसचा घात केला; नाना पटोले यांचा पवारांवर हल्लाबोल!

नागपूर : शरद पवार यांनी केलेल्या जमीनदारीच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेस काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसने...

Read More

राज्यात वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा!

पारनेर: राज्यात मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे...

Read More