उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमध्ये बीएमडब्लू कारचा अपघात होऊन चौघांचा मृत्यू झालाय. बीएमडब्लू कारचा वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातावेळी बीएमडब्लू कारचा वेग ताशी 230 किमी...
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री मुलायम सिंग यादव यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या आहेत त्यांचे निकटचे स्नेही, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती...
नवी दिल्ली: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना 26 वर्षे जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. (Senior actor of Bollywood Raj Babbar) यासोबत त्यांना...
उत्तर प्रदेश: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हिंसाचाराप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष मिश्रा शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी...
नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयात हरीश साळवे यूपी सरकारच्या वतीने हजर झाले. या सुनावणीत सरन्यायाधीश एन.व्ही रमण यांनी युपी सरकारला...
उत्तर प्रदेश: पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती....
लखीमपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही राहुल गांधी लखीमपूर खेरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत....
लखीमपूर: लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं. त्यांना सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले...
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं धडक दिल्याच्या घटनेवरुन शरद पवार यांनी मोदी सरकारवर...
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत झालेल्या हिंसाचाराने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या प्रकरणावरून भाजप आणि योगी सरकारवर...