मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा...
लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय...
कानपूर: “मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना (मुस्लिमांना) आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं”, अशी खंत ओवेसी...
मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगर येथे एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करण्यासाठी ‘अब्बाजान’ या शब्दाचा वापर केला. यावरून...
मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. सत्तेसाठी स्थापन झालेला हा...
टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – उत्तरप्रदेश राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमीत्ताने आम आदमी पक्षाने अयोंध्या, लखनौ आणि नॉयडा या भागातून तिरंगा यात्रेचे...