राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास खाते देण्यात आले आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार...
मुबंई : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75th Independence Day) साजरा केला जात आहे. मोदी सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत घराघरांवर तिरंगा फडकवला जाणार...
मुंबई: राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्या संबंधीचे परिपत्रक आज निवडणूक आयोगाच्या वतीने जारी करण्यात आलं आहे. यामध्ये थेट सरपंचपदाचाही समावेश असून 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी...
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर होणारे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता नागरिकांना या महामार्गावरून वेगवान वाहतुकीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे....
मुंबई : ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि ज्यांच्या अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील, अशा पक्षाला टीका करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री...
कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या ( Shivaji University Kolhapur ) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुखद निधन झाले आहे. आज सकाळी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. राहत्या घरी...
श्रावण महिन्यात फळ आणि भाजाच्या वाढलेल्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून दरात वाढ झाली आहे. (Vegetable Prize hike in last few days) किरकोळ बाजारात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. किरकोळ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येतात. आजवर या परीक्षा विविध पदांसाठी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. मात्र आता MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने मोठा निर्णय घेतला...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते दिवसभर टीकेच्या स्थानी होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Bhagatsingh Koshyari Governor controversial statement in Mumbai) मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान...








