मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) निकालाचे राजकीय पडसाद आता उमटू लागलेत. संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या ( Shivsena) उमेदवार पडलाच कसा याची चर्चा असताना दुसरीकडं कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati)...
राज्यसभा निवडणुकीचे निकाल (Rajyasabha Election Result) लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात या निकालांची चर्चा होत आहे. यामध्ये पहिल्या पाच जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय...
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते, असा गर्भित इशाराच...
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election Maharashtra ) भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा धनंजय महाडिकांच्या रूपाने भाजपने मिळवली. या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला...
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची मतदान (Rajyasabha Election) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे....
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने तिसरा...
मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून जोरदार हालचाली होत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही आता राजकीय पक्ष उमेदवारी जाहीर करत आहेत. भाजप आणि काँग्रेसने विधान परिषद उमेदवार घोषित केल्यानंतर...
औरंगाबाद: औरंगाबाद येथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजपसह हनुमान...
मुंबई: वरळी, ना.म. जोशी मार्ग व नायगाव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आता या चाळींचे नामकरण करण्यात आले आहे. यापुढे बी.डी.डी चाळ वरळीला स्व. बाळासाहेब...
मुंबई : केंद्र सरकारने देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया ही महत्वकांक्षी योजना राबवली. त्याच धरतीवर आता राज्य सरकारने देखील राज्यातील वातावरण क्रीडामय करण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा केली. राज्याचे...