राजस्थान | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी...
मुंबई | विधानसभा अधिवेशनावेळी विविध सामाजिक संघटनांचे मोर्चे विधिमंडळावर धडकत असतात. आज ( २५ जुलै ) उमेद या महिला बचत गटाच्या मोर्चाचे आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे....
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना सोमवारी पूर्णविराम दिला. एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील,...
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीआधी देशातले बहुतांश विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएविरोधात एकत्र आले आहेत. याआधी २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली...
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख पक्ष फुटले आहेत. शिवसेना मागच्या वर्षी आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही दिवसांपूर्वी. त्यानंतर आता काँग्रेस पक्षही फुटणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच...
नागपूर | उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहे असे वक्तव्य केले होते. ते योग्यच आहे. भाजप आता कलंक या शब्दावरून आंदोलन करीत असेल...
जालना | राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार यांनी आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी चार विभाग एकत्र येऊन...
मुंबई | महाराष्ट्रात मागील वर्षभराच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, औद्योगिक गुंतवणुकीत पीछेहाट झाली, बेरोजगारी वाढली, मात्र तरीही कोणत्याही प्रकारची...
कोल्हापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षांपासून देशाच्या सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. सध्याचा काळ भाजपसाठी सुवर्णकाळ आहे. हे पहाता येत्या काळात सर्वच निवडणुकांमध्ये...
नवी दिल्ली | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण बैठक आज, शुक्रवारी बिहारमध्ये होत आहे....