भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचा बैठक पनवेल येथे झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. खऱ्या...
बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं, त्यांचे लिखाण… माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं....
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी सुरू आहेत. या दरम्यान विविध नेत्यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत. विशेषतः शिंदे गट जेव्हा सुरतला होता त्यानंतर काही काळ गुवाहाटीला होता आणि...
एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. (Eknath Shinde had given Z Security) त्यांना आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांची अधिक काळजी घेण्याची सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे...
भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. आणि या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेलमध्ये सुरू आहे. (BJP State executive in Panvel) या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (DCM Devendra Fadnavis) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते आणि पदाधिकारी...
नवी दिल्ली : देशातील चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय पुरस्कारांची नेहमीच उत्सुकता असते. चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक अभिनेते यांच्यासाठी हे पुरस्कार फार महत्त्वाचे ठरतात. त्या कलाकृतीवर कौतुकाची थाप पुरस्काराने मिळत असते....
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या तोंडावर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून गणेशोत्सवासाठी निर्बंध होते. मात्र पहिल्यांदाच जल्लोषात हा सोहळा आता पार पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकारनही काल गणेशोत्सववरील...
नवी दिल्ली : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न राज्यातील सर्वच आमदारांना पडला आहे. मात्र नव्या शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे....
नवी दिल्ली : जगभरातील कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. जगभरात अद्यापही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये गेल्या सहा आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण तीन पटीनं वाढल्याचं समोर आलं...









