राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हे कमी होतं की काय काँग्रेस मधील एक गटच पक्षाबाहेर पडणार असल्याच्या...
अमरावतीत एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप आहे. संशयित आरोपीला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. मात्र, मुलीचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही आणि त्यामुळे अमरावतीत भारतीय जनता पक्ष,...
शिवसेनेचा दसरा मेळावा नक्की कोण घेणार यावरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP Spokesperson Keshav Upadhye) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डीवचलंय. दसरा मेळाव (...
जनतेत जाऊन लोकांना वस्तुस्थिती सांगणं हे काम आपल्याला करायचं आहे. संविधान वाचवण्यासाठी आज आपण उभं झालो नाही तर हा देश वाचणार नाही असं म्हणत राहुल गांधी भारत जोडो यात्रा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी घटनापीठासमोर झाली. काही मिनिटांच्या या सुनावणीत न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश देत शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये...
नवी दिल्ली : बुधवारचा दिवस उजाडला तो आयकर विभागाच्या (Income Tax Deparment) देशभरात सुरू झालेल्या कारवाईनं. आयकर विभागाकडून देशातील विविध ५० ठिकाणी आज छापेमारी करण्यात आली. अगदी दिल्लीपासून उत्तराखंड...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणारी ही सर्वात वादळी सुनावणी आता 27 सप्टेंबरला होणार आहे. 27 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने...
आशिया चषक 2022: आशिया कप टी-20(Asia T20) स्पर्धेतील गतविजेत्या भारतीय संघाला अंतिम फेरी गाठणे कठीण झाले आहे. सुपर 4 फेरीत श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा स्पर्धेतून...







