मुंबई : “अध्यक्ष महोदय तुम्ही विद्यार्थ्याला (आदित्य ठाकरे) नीट मार्गदर्शन केलेलं नाही, अन्यथा ही वेळ आली नसती, शिवाजी पार्कात उभा राहून मी मर्द आहे हे बोलणं सोपं असतं”, अशा...
नाशिक: नाशिकमधील इगतपुरी येथील मंतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (2 students died in Nashik) अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा...
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ता पक्षात असलेल्या शिंदे गटातील आमदारांची विरोधी पक्षातील आमदारांशी बाचाबाची झाली. यानंतर आमदारांनी प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या. यामध्ये...
पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले.(Maharashtra Assembly Monsoon Session) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार...
मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू असताना (Maharashtra Assembly Monsoon Session) महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विधिमंडळाच्या (Vidhan Bhavan ) पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना...
पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळ परिसरात पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाचे आमदारांमध्ये चांगलाच राडा झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Mahesh Shinde...
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे चित्र दिसले. अधिवेशनात चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून...
मुंबई : “जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. महाविकास आघाडी कुठेही फुटलेली नाही, एकसंघ आहे”, असा इशारा...
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. घटनापीठासमोरील सुनावणी 25 तारखेला होणार आहे....
मुंबईः शेतकरी भावांनो, तुम्हीच खरी देशाची संपत्ती आहात. तुमचा जीव झाडाला टांगण्याएवढा स्वस्त नाही. शेतकऱ्यानं आत्महत्या (Farmer suicide) केल्याचं ऐकून मी कासावीस होतो. माझ्याच घरातलं कुणी गमावलंय अशी भावना...









