नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठाकडे वर्ग केली आहे. त्याप्रमाणे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ यावर निर्णय देणार आहे. घटनापीठासमोरील सुनावणी 25 तारखेला होणार आहे....
मुंबईः शेतकरी भावांनो, तुम्हीच खरी देशाची संपत्ती आहात. तुमचा जीव झाडाला टांगण्याएवढा स्वस्त नाही. शेतकऱ्यानं आत्महत्या (Farmer suicide) केल्याचं ऐकून मी कासावीस होतो. माझ्याच घरातलं कुणी गमावलंय अशी भावना...
मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, खातेवाटपही झालं. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप जाहीर झालं आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर...
जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मधल्या काळात हीप बोनच्या शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरे हे कोणाला भेटू शकले नव्हते. या शस्त्रक्रियेनंतर...
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya In Action Mode) पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री...
राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार होती. यापूर्वी या सत्ता संघर्षाची सुनावणी तीनदा पुढे ढकलण्यात आली होती. 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार...
मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या (State assembly) पहिल्या दिवसापासून विधिमंडळाच्या आवारात महाविकास आघाडीकडून होणारी जोरदार घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय झाला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सोमवारी सभागृहात वापरलेल्या...
नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष...







