कर्लस मराठीवरील जीव माझा गुंतला ( jeev majha guntala latest update) या मालिकेतील अंतरा आणि मल्हाराची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच...
स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी कुठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, परंतु, तो तह त्यांनी धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधनं घातली जातात...
देशात राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक (Rajyasabha Elections) प्रक्रिया जाहीर झाली आहे. या ६ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्यानं चुरस वाढलीय....
परभणीचा अभिनेता म्हणजे संकर्षण. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 2008 मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात तो दिसला...
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा पार शिगेला पोहचवली आहे. आता परत एकदा गौरीला जीवे मारण्याचा प्रयत्न होणार आहे. ...
भारतात (India) पुन्हा एकदा करोना संसर्गाने पुन्हा उचल खालली आहे. हे असतानाच आता महाराष्ट्रात व केरळमध्ये करोनाच्या नव्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. करोनाचा (Covid19) धोका असतानाच आता नोराव्हायरस या...
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटातील भव्यदिव्यपणाचे आपण नेहमीच गोडवे गात असतो. मराठीत अशा फिल्म का येत नाहीत अशीही आपली तक्रार असते.हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह हिंदी तामिळ तेलगू आणि...
Sunil Dutt Birth Anniversary : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी उत्तम कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली. 6 जून 1929 रोजी पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खर्डी...
नाशिक : एका आठवड्याच्या आत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं दखल घेतली नाही तर ही शेतकऱ्याची पोरं मंत्रालयावर चालून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ...
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं राज्याचं राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. राज्य सरकारनं अनेक मागण्या मान्य केल्यानंतरही अनेक कर्मचारी नोकरीवर रुजू झाले नव्हते. या प्रकरणी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या....









